Saturday, December 4, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण 7 असहकार चळवळ

 इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण 7 असहकार चळवळ 



1) 1920 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर  राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली?

 पंडित नेहरू

 मोतीलाल नेहरू

 महात्मा गांधी

 रवींद्रनाथ टागोर

 योग्य उत्तर: महात्मा गांधी


2) गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा  परतले?

9 जानेवारी1915

9 जानेवारी1916

9 जानेवारी1917

9 जानेवारी1918

 योग्य उत्तर:9 जानेवारी1915


3) गांधीजींनी कोणाच्या सल्ल्यानुसार भारतभर दौरा केला?

 रवींद्रनाथ टागोर

 नामदार गोपाळ कृष्ण गोखले

 डॉक्टर सत्यपाल

  जवाहरलाल नेहरू

 योग्य उत्तर: नागदार गोपाळ कृष्ण गोखले


4) गांधींनी कोणते नवे तंत्र  लोक चळवळीत आणले?

 असहकार

 अहिंसा

 अन्याय

 सत्याग्रह

 योग्य उत्तर: सत्याग्रह


5) अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करुन देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे  कशाचे उद्दिष्ट होते?

 सहकाराचे

 सत्याग्रहाचे

 व्यापाराचे

 स्वातंत्र्याचे

  योग्य  उत्तर: सत्याग्रहाचे


6)  कोणत्या राज्यात ब्रिटिश मुळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर  निळ पिकवण्याची अशी सक्ती केली जात  असे?

 गुजरात

 मध्य प्रदेश

 बिहार

 राजस्थान

 योग्य उत्तर: बिहार


7) खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ  केव्हा सुरू झाली?

1893

1906

1915

1918

 योग्य उत्तर:1918


8) साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

 लोकमान्य टिळक
महात्मा गांधी

 जवाहरलाल नेहरू

 मोतीलाल नेहरू

 योग्य उत्तर: महात्मा गांधी


9)17 मार्च1919 मध्ये कोणता कायदा संमत करण्यात आला?

 साराबंदी

 शस्त्रबंदी

 रोलेट कायदा

 व्यापार बंद

 योग्य उत्तर:  रोलेट कायदा


10) रोलेट कायद्याला विरोध करण्यासाठी विश्वव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केव्हा करण्यात आले?

9 जानेवारी1915

17  मार्च1919

6 एप्रिल1919

6 एप्रिल1921

 योग्य उत्तर: 6 एप्रिल1919



No comments:

Post a Comment