Saturday, December 4, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास प्रकरण आठवे सविनय कायदेभंग चळवळ

 



1)   खान अब्दुल गफारखान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?

 राष्ट्रीय सभा

 खुदा- इ- खिदमदगार

  वंदे मातरम

 मुस्लिम लीग

योग्य उत्तर: खुदा- इ- खिदमदगार



2) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

 महात्मा गांधी

 खान अब्दुल गफार खान

 सरोजिनी नायडू

 मल्लप्पा धनशेट्टी

 योग्य  उत्तर: सरोजिनी नायडू


3) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते?

 खान अब्दुल गफार खान

 सरोजिनी नायडू

 महात्मा गांधी

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर:

 योग्य उत्तर: महात्मा गांधी


4) कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय  घेतला?

 मुंबई

 लाहोर

 कराची

 कोलकाता

 योग्य उत्तर: लाहोर


5) गांधीजींनी कोणता कायदा मोडून  देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले?

 साखरेचा

 मिठाचा

 व्यापाराच्या

 कापडाचा

 योग्य उत्तर: मिठाचा


6) सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक कोणता?

 मिठ

 साखर

 चहा

 कॉफी

 उत्तर: मिठ


7) मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी काळजी घेतली गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाचे निवड केली?

 मुंबई

 कोलकाता

 दांडी

 साबरमती

 योग्य उत्तर: दांडी


8)12 मार1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यासह साबरमती आश्रमातून  दांडी येथे जाण्यास निघाले

58

68

78

88

 योग्य उत्तर:78


9) दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील  मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला

6 एप्रिल

6 मे

6 जुलै

6 ऑगस्ट

 योग्य उत्तर:6 एप्रिल


10) वायव्य सरहद्द प्रांतात



गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते?

 मल्लप्पा धनशेट्टी 

 श्रीकृष्ण सारडा 

कुर्बान हुसेन

 खान अब्दुल गफार खान

 योग्य उत्तर खान अब्दुल गफार खान


1 comment: