Sunday, January 2, 2022

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा बारावा स्वातंत्र्यप्राप्ती

 



हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते?

 वल्लभ भाई पटेल

 महात्मा गांधी

 पंडित जवाहरलाल नेहरू

 बॅ. जिना

  उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू


 राष्ट्रीय सभेची उभारणी कोणत्या तत्त्वावर झाली होती?

 समता

 धर्मनिरपेक्ष

 स्वातंत्र्य

 बंधता

उत्तर: धर्मनिरपेक्ष


1930 साली कोणत्या कवीने  स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला?

  डॉ.  मोहम्मद इक्बाल

 रवींद्रनाथ टागोर

 बॅरिस्टर जीना

 यापैकी नाही

 उत्तर:   डॉ.  मोहम्मद इक्बाल


भारत किती वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला ?

 50

 100

 दीडशे

 200

 योग्य उत्तर: दीडशे


हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी कोण झटले?
रवींद्रनाथ टागोर

 महात्मा गांधी

  सरदार वल्लभभाई पटेल

 पंडित जवाहरलाल नेहरू

 योग्य उत्तर: महात्मा गांधी 


No comments:

Post a Comment