Wednesday, November 17, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ 1857 चा स्वातंत्र्यलढा

 

एका वाक्यात उत्तरे लिहा



1)स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बदल होतो 1856 च्या लढ्याला काय  नाव दिले?

 1.स्वातंत्र्यसमर 

 2.स्वातंत्र्यलढा

 3.स्वातंत्र्य

 4.पाईक 

योग्य उत्तर: स्वातंत्र्यसमर 


2)रामोशी बांधवांना संघटित करून  कोणी इंग्रजांविरुद्ध  बंड पुकारले?

 1. तात्या टोपे

 2. उमाजी नाईक

 3. नानासाहेब पेशवे

 4 बादशाह

 योग्य उत्तर: उमाजी नाईक


3)1857 च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार पाहण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले

 1. राष्ट्रपती

 2. राज्यपाल

 3. भारत मंत्री

 4.पंतप्रधान

योग्य उत्तर: भारत मंत्री


4) भारतातील संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरलने  खालसा केली?

 1. लॉर्ड डलहौसी 

 2.रॉबर्ट क्लाइव्ह

 3. लॉर्ड कॉर्नवालीस

 4 ग्रँड डफ

योग्य उत्तर: लॉर्ड डलहौसी


5)  मध्ययुगीन काळापासून कोणत्या राज्यामध्ये पाईक पद्धती अस्तित्वात होती?

1. बिहार

2. मध्य प्रदेश

3. महाराष्ट्र

4.ओडिषा

 योग्य उत्तर: ओडिषा


6) ओडिशा राज्यात निरनिराळ्यास्वतंत्र राज्याचे सैनिक होते त्यांना काय म्हणतात?

1. शेतकरी

2. सामान्य जनता

3. पाईक

4.संन्याशी

 योग्य उत्तर: पाईक


7)इंग्रजांनी ओडिशा कधी जिंकून घेतली?

1.1803

2.1703

3.1603

4.1503

 योग्य उत्तर:1803



8)भारतातील आदिवासी व वन्य जमातींच्या उदरनिर्वाह कोणत्या संपत्तीवर होता?

1. शेतसारा

2. व्यापार

3. जंगलातील संपत्ती

4. शेती

 योग्य उत्तर: जंगलातील संपत्ती


9)बिहार मध्ये  कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले?

1. बिल्ल

2.  कोळी

3. कोलाम

4. संथाळ

 योग्य उत्तर: संथाळ


10) गव्हर्नर जनरल हे पण जाऊन कोणते पद निर्माण करण्यात आले?

1. राष्ट्रपती

2. राज्यपाल

3. पंतप्रधान

4 व्हाईसरॉय

 योग्य उत्तर :व्हाईसरॉय




No comments:

Post a Comment