✸ भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात.
✸ सध्या भारतामध्ये 24 उच्च न्यायालय आहेत.
✸ लोकसभेचे सदस्य हे एकूण 552 असतात.
✸ राज्य सभेचे सदस्य हे एकूण 250 असतात.
✸ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या एकूण 78 इतकी असते.
✸ महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या एकूण 288 एवढी असते.
✸ संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात.
✸ भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात.
✸भारतीय महसूल सेवा-IRS
✸भारतीय विदेश सेवा-IFS
✸भारतीय पोलीस सेवा-IPS
✸भारतीय प्रशासकीय सेवा-IAS
✸ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त लोकसभेतील जागा मिळतात, तो बहुमतातला पक्ष मानला जातो .
✸संसदेचे आर्थिक प्रस्ताव लोकसभा या ठिकाणी मंजूर होतात .
✸न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण होते.
✸ भारतातल्या सर्व महत्वाच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते.
✸कायदेमंडळ: सविधान विषयक कायदे करणे .
✸न्यायमंडळ: न्यायदान करणे.
✸कायदेमंडळ: कायद्यांची निर्मिती करणे.
✸कार्यकारी मंडळ: कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.
✸दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात .
✸संसदेच्या अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो.
✸राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.
✸ भारतामध्ये 29 घटक राज्य आहेत.
✸प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धती तील कार्यकारी मंडळ असते .
✸राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल अधिकारावर राहू शकतो .
✸प्रौढ मतदान पद्धती नुसार भारतीय नागरिकाला अठरा वर्षानंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो.
✸ ज्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्ष शासन पद्धती.
✸ भारतीय संसदेचे द्वितीय सभाग्रह- राज्यसभा-वरिष्ठ सभागृह
✸ भारतीय संसदेचे प्रथम सभाग्रह- लोकसभा- कनिष्ठ सभागृह
✸सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
✸महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात समावेश होणारे घटक: मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ, राज्यपाल..
✸लोकसभाची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 इतकी असते.
✸ संविधानात आणीबाणीचा उल्लेख: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी, आर्थिक आणीबाणी.
✸महाराष्ट्राचे अर्थसंकल्प विषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी होते .
✸प्रत्येक जिल्हा न्यायालयात गरजेप्रमाणे जिल्हा न्यायाधीश असतात.
✸ हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते.
✸भारताच्या संविधानातील तरतुदी नुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत.
✸भारतातील राज्यातील विधिमंडळ दोन सभागृहाचे आहे.
✸राष्ट्रपतींचे कार्यकाल हे पाच वर्षे इतके असते.
✸राज्यपालांचे कार्यकाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असते.
✸ राज्यसभा सभासद यांचे कार्यकाळ सहा वर्षे असते.
✸वयाच्या 65 व्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात.
✸वयाच्या 62 व्या वर्षी उच्च न्यायालयांचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात.
✸संसदेचे अधिवेशन घटक अनुसरून राष्ट्रपतीला संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयआत भाग घेता येत नाही.
✸राष्ट्रपतींवर चालवली जाणारी महाभियोग प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमताने संमत होणे आवश्यक असते.
✸भारतातील सर्व घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे याला अपवाद जम्मू आणि कश्मीर हे आहे.
✸केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात: दिल्ली आणि पुदुच्चेरी.
✸करा विषयीचे प्रस्ताव केवळ लोकसभा या सभागृहात मांडले जातात.
✸भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
✸महाराष्ट्र विधान सभागृहाचे एकूण सदस्य संख्या 288 इतकी असते.