Thursday, October 27, 2022

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नागरिकशास्त्र विषयाच्या नोट्स

 



अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.

भारताच्या  राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात.


 सध्या  भारतामध्ये 24 उच्च न्यायालय आहेत.


 लोकसभेचे सदस्य हे एकूण 552 असतात.


 राज्य सभेचे सदस्य हे एकूण 250 असतात.


 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या एकूण 78 इतकी असते.


महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या एकूण 288 एवढी असते.


 संसदेच्या लोकसभेतील  प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात.


 भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात.


भारतीय महसूल सेवा-IRS


भारतीय विदेश सेवा-IFS


भारतीय पोलीस सेवा-IPS


भारतीय प्रशासकीय सेवा-IAS



ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त लोकसभेतील जागा मिळतात, तो बहुमतातला पक्ष मानला जातो .


संसदेचे आर्थिक प्रस्ताव लोकसभा या ठिकाणी मंजूर होतात .



न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण होते.



 भारतातल्या सर्व महत्वाच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते.



कायदेमंडळ: सविधान विषयक कायदे करणे .


न्यायमंडळ: न्यायदान करणे. 


कायदेमंडळ: कायद्यांची निर्मिती करणे. 



कार्यकारी मंडळ: कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.

 


दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात .



संसदेच्या अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. 



राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.


 भारतामध्ये 29 घटक राज्य आहेत.



प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धती तील कार्यकारी मंडळ असते .


राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल अधिकारावर राहू शकतो .


प्रौढ मतदान पद्धती नुसार भारतीय नागरिकाला अठरा वर्षानंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो.


 ज्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्ष शासन पद्धती.


 भारतीय संसदेचे द्वितीय सभाग्रह-  राज्यसभा-वरिष्ठ सभागृह


 भारतीय संसदेचे प्रथम सभाग्रह- लोकसभा- कनिष्ठ सभागृह


 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.


महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात समावेश होणारे घटक: मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ, राज्यपाल..


  लोकसभाची सदस्य संख्या  संविधानानुसार जास्तीत जास्त 552 इतकी असते.


 संविधानात आणीबाणीचा उल्लेख: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी, आर्थिक आणीबाणी.


महाराष्ट्राचे अर्थसंकल्प विषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी होते .


प्रत्येक जिल्हा न्यायालयात गरजेप्रमाणे जिल्हा न्यायाधीश असतात.


 हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते.



भारताच्या संविधानातील तरतुदी नुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत.


 भारतातील  राज्यातील विधिमंडळ दोन सभागृहाचे आहे.


राष्ट्रपतींचे कार्यकाल हे पाच वर्षे इतके असते.


 राज्यपालांचे कार्यकाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असते.


 राज्यसभा सभासद यांचे कार्यकाळ सहा वर्षे असते.



वयाच्या 65 व्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात.


 वयाच्या 62 व्या वर्षी उच्च न्यायालयांचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात.



 संसदेचे अधिवेशन घटक अनुसरून राष्ट्रपतीला संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून  विचारविनिमयआत भाग घेता येत नाही.


राष्ट्रपतींवर चालवली जाणारी महाभियोग प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमताने संमत होणे आवश्यक असते.


 भारतातील सर्व घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे याला अपवाद जम्मू आणि कश्मीर हे आहे.



केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात: दिल्ली आणि पुदुच्चेरी.




 करा विषयीचे प्रस्ताव केवळ लोकसभा या सभागृहात मांडले जातात.



 भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.



 महाराष्ट्र  विधान सभागृहाचे एकूण सदस्य संख्या 288 इतकी असते.











Sunday, May 1, 2022

इयत्ता आठवी विषय भूगोल प्रकरण तिसरे आद्रता व ढग

 


1) हवेची क्षमता हवेच्या कोणत्या तापमानावर अवलंबून असते ?

बाष्प धारण

 सांद्रीभवन

सापेक्ष आद्रता

 निरपेक्ष आद्रता

 योग्य उत्तर: बाष्प धारण


2) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे ते काय पाहून काढली जाते?

 सापेक्ष आद्रता

 निरपेक्ष  आद्रता

 सांद्रीभवन

 बाष्प धारण क्षमता

योग्य उत्तर: निरपेक्ष आद्रता 


3)  वाळवंटी प्रदेशात कोणता घटक कमी असल्याने हवा कोरडी असते?

 सांद्रीभवन

 बाष्प धारण क्षमता

 निरपेक्ष आद्रता

 सापेक्ष आद्रता

 योग्य उत्तर: सापेक्ष आद्रता


4) कोणत्या प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत?

क्युम्युलोनिम्बस

क्युमुलस

 कमी उंचीवरील

 मध्यम उंची वरील

 योग्य उत्तर:क्युम्युलोनिम्बस


5) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे—------------- वातावरणातील धूलिकना भोवती होते.

सांद्रीभवन 

 बाष्प धारण क्षमता

 निरपेक्ष आर्द्रता

 सापेक्ष आद्रता

  योग्य उत्तर: सांद्रीभवन


Friday, April 29, 2022

std 8th science all important fill ups chapter 11 human body and organ system



 1)fill in the blanks.

A) RBCs of the blood contain haemoglobin , an iron compound .

B) diaphragm is present between thoracic and abdominal cavity.

C) cardiac muscles are involuntory .

D) pH of oxygenated blood is alkaline

E) production of RBCs occurs in red bone marrow.


2)Find out my partner.

Group 'A' Group 'B'

1. Heart beats a. 350 ml

2. RBC b. 7.4

3. WBC c. 37 0C

4. Blood donation d. 72

5. Normal body e. 50 - 60 Temperature lakh/mm3

6. pH of oxygenated f. 5000-6000 per blood mm3


Answer:

Heartbeats                        →          d. 72

RBC                                   →         e. 50-60 lakh/mm3

 WBC                                → f. 5000-6000 per mm3

 Blood donation                   →          a. 350 ml

Normal body temperature  →          c. 37 °C

 pH of oxygenated blood    →           b. 7.4



Draw neat and labeled diagrams.

a. Respiratory system

b. Internal structure of heart.





Wednesday, April 27, 2022

इयत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र पाठ 6 नोकरशाही

 






1) अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करताना या सेवांना काय म्हणतात?

 लष्करी सेवा

 शासकीय सेवा

 तात्पुरती सेवा

  सामाजिक सेवा

 योग्य उत्तर: लष्करी सेवा


2) संसदीय  लोकशाहीत प्रशासनाची जबाबदारी कोणाकडे असते?

 प्रतिनिधी

 समाज

 संसद

 न्यायालय

 योग्य उत्तर: प्रतिनिधी


3)   मंत्र्यांच्या खात्यांच्या सजीवांची नेमणूक कोणत्या सेवेतून होते?

 जनतेकडून

 सनदी

 राज्य मंडळ 

 यांपैकी कोणत्याही नाही

 योग्य उत्तर: सनदी


4) कर गोळा करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे,   कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक सुरक्षितता देणे इ.कामे सातत्याने कोण करत असते?

 न्यायालय

 सामाजिक संस्था

 लष्कर

 नोकरशाही

 योग्य उत्तर: नोकरशाही


5) राजकीयदृष्ट्या तटस्थ कोण असते?

 नोकरशाही

 लोकशाही

 राजेशाही

 हुकूमशाही

 योग्य उत्तर नोकरशाही


6) शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी कोणी कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे?

   लोकशाही

 नोकरशाही

 राजेशाही

 हुकूमशाही

 योग्य उत्तर: नोकरशाही


7) एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप कसे ठेवले जाते 

अनामिका

 जाहीर टीका

 अंमलबजावणी

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: अनामिका


8)  खात्यांच्या गर व्यवहारांसाठी मंत्र्यांना जबाबदार कोण धरते?

 न्यायालय

 शासन

  घटक राज्य

 संसद

 योग्य उत्तर: संसद


9) भारतातील कोणतीही रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीचे आहे?

 न्यायालय

 घटक राज्य

 नोकरशाही

 शासन संस्था

 योग्य उत्तर: नोकरशाही


10) समाजपरिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन कोणते?

 नोकरशाही

 न्यायालय

 संसद

 शासन प्रणाली

 योग्य उत्तर: नोकर्शही